गांधीजी व रिचर्ड केसी यांच्यातील चर्चा
१९४३ साली बंगालमध्ये भीषण दुष्काळ पडला. प्रथम तुरुंगवासात असल्याने व नंतर प्रकृती क्षीण असल्याने गांधीजी बंगालला भेट देऊ शकले नाहीत. शेवटी डिसेंबर १९४५ मध्ये ते बंगालमध्ये आले. बंगालचे गव्हर्नर होते ICS रिचर्ड केसी, मूळचे ऑस्ट्रेलियन. दुष्काळावर तोडगा म्हणून त्यानी धरणे बांधण्याच्या महत्वाकांक्षी योजना आखल्या होत्या. बंगालच्या त्रिभूज प्रदेशातून समुद्राला मिळणाऱ्या नद्या अडवून त्यांचे पाणी वापरण्याची … Continue reading गांधीजी व रिचर्ड केसी यांच्यातील चर्चा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed